काही वर्षांपुर्वी बालगंधर्व रंगमंदिरात निसर्गाचित्रांचे प्रदर्शन लागल्याचे समजले, तिथे चित्रांबरोबरच काही लेखकांच्या कविता सुद्धा लावल्या होत्या. त्यातील मला भावलेली एक कविता...........
समुद्र, सुर्यास्त नि वाळु
यांचं नातं मला चांगलच कळलंय...
कारण समुद्राएवढं प्रेम करुन
तु सुर्यास्तासारखी निघुन गेलीस;
मी मात्र तिथेच वाट पहात उभा आहे,
त्या वाळुवर तुझे नाव कोरुन...
लेखक - नाव माहीत नाही.
No comments:
Post a Comment